breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यभरात पावसाचा जोर वाढला, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

Maharashtra Weather | गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. अशातच आता पुढील २४ तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील २४ तासात राज्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा      –       ‘शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या’; कंगना रनौत यांचं वादग्रस्त विधान 

कोणत्या भागासाठी कोणता अलर्ट जारी?

  • नाशिक – ऑरेंज
  • नंदूरबार – ऑरेंज
  • मुंबई – यलो
  • पुणे – ऑरेंज
  • कोल्हापूर – ऑरेंज
  • सातारा – ऑरेंज
  • ठाणे – ऑरेंज
  • रायगड – ऑरेंज
  • रत्नागिरी – ऑरेंज
  • सिंधुदुर्ग – ऑरेंज
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button