breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
जर कोणी भारताच्या घटनेला आव्हान देण्यासाठी चीनची मदत घेण्याविषयी बोलत असेल तर त्यांना अटक करुन अंदमानला दहा वर्षांसाठी पाठवावे- संजय राऊत
नवी दिल्ली: फारूक अब्दुल्ला असो वा मेहबुबा मुफ्ती, जर कोणी भारताच्या घटनेला आव्हान देण्यासाठी चीनची मदत घेण्याविषयी बोलत असेल तर त्यांना अटक करुन अंदमानला दहा वर्षांसाठी पाठवावे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे.