breaking-newsताज्या घडामोडीपुणे

7 सप्टेंबर 2020 रोजी भारतातील कोरोना व्हायरस चाचण्यांनी पार केलेला 5 कोटींचा टप्पा

पुणे: 7 सप्टेंबर 2020 रोजी भारतातील कोरोना व्हायरस चाचण्यांनी 5 कोटींचा टप्पा केला आहे. गेल्या 10 दिवसांत दररोज 10 लाखाहून अधिक चाचणी घेतल्या गेलेल्या आहेत. भारताने 7 सप्टेंबर 2020 पर्यंत देशभरात 5,06,50,128 नमुने तपासले आहेत, आयसीएमआर ने याबाबत माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button