breaking-newsताज्या घडामोडीपुणे
7 सप्टेंबर 2020 रोजी भारतातील कोरोना व्हायरस चाचण्यांनी पार केलेला 5 कोटींचा टप्पा
पुणे: 7 सप्टेंबर 2020 रोजी भारतातील कोरोना व्हायरस चाचण्यांनी 5 कोटींचा टप्पा केला आहे. गेल्या 10 दिवसांत दररोज 10 लाखाहून अधिक चाचणी घेतल्या गेलेल्या आहेत. भारताने 7 सप्टेंबर 2020 पर्यंत देशभरात 5,06,50,128 नमुने तपासले आहेत, आयसीएमआर ने याबाबत माहिती दिलेली आहे.