breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी

नागपूर | महाईन्यूज

केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनेत बसणारा आहे का या संदर्भातला न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून व्हायचा आहे. त्यासंदर्भात राज्यात उसळलेल्या असंतोष व हिंसाचारादरम्यान जनतेचे संरक्षण करण्यास राज्य सरकार समर्थ आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button