breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी
नागपूर | महाईन्यूज
केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनेत बसणारा आहे का या संदर्भातला न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून व्हायचा आहे. त्यासंदर्भात राज्यात उसळलेल्या असंतोष व हिंसाचारादरम्यान जनतेचे संरक्षण करण्यास राज्य सरकार समर्थ आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात दिलेली आहे.