breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
दोन राजकीय नेते भेटत असतील तर ते कृषी विधेयक ते जम्मू कश्मीर प्रश्न कशावरही चर्चा करू शकतात: संजय राऊत
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या बैठकीवर भाष्य करताना राजकीय चर्चाकरणं पाप आहे का? असा सवाल विचारला आहे. दरम्यान दोन नेते कृषी विधेयक ते जम्मू कश्नीर प्रश्न कशावरही चर्चा करू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.