breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसचा जाहीर पाठिंबा
मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन केलेल्या शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसने एक ठराव संमत केलेला आहे. दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसचा पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे.