Ratnagiri District
-
Breaking-news
‘रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे वावे, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील गुहागर व आबलोली येथील शासकीय…
Read More » -
Breaking-news
‘दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या’; ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील वीज वितरण, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध…
Read More » -
Breaking-news
‘जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा’; मंत्री नितेश राणे
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…
Read More » -
Breaking-news
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य…
Read More » -
Breaking-news
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यात पावसाचा जोर कायम
राजापुर : रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर, रत्नागिरी, लांजा, दापोली व गुहागर या तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून…
Read More » -
Breaking-news
रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात : कार १०० फूट दरीत कोसळली, पाच जणांचा मृत्यू, दोघे जखमी
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी…
Read More » -
Breaking-news
रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक शेती अभियान, जिल्ह्यातील ६५०० शेतकऱ्यांच्या पुढाकाराने २६०० हेक्टर जमीन पिकाखाली येणार
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी ६५०० शेतकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २६००…
Read More » -
Breaking-news
कोकण किनारपट्टीवर ‘हाय अलर्ट’ ; रत्नागिरी पोलिसांच्या सूटट्या रद्द करुन गस्त वाढविली, आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश
रत्नागिरी : भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युध्दजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. संपुर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात…
Read More » -
Breaking-news
“रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करा” पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे पोलिसांना आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करावयाचा आहे, त्यासाठी कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी…
Read More » -
Breaking-news
विजाच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासह काही ठिकाणी गुरुवारी पहाटेच्या सुमारास विजाच्या कडकडाट आणि ढगांच्या आवाजासह मुसळधार पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.…
Read More »