maharashtra politics news
-
Breaking-news
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का? किरीट सोमय्यांनी सांगितलं खरं कारण…
मुंबई : राज्यात १० दिवस सुरू असलेलं सत्ता नाट्य संपल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली…
Read More » -
Breaking-news
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी २ उदाहरणे देत शिंदे-भाजप युतीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीमुळे बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना आमदारांनी…
Read More » -
Uncategorized
सिंहासन!… महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी असेच काहीसे घडले होते…
मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार अखेर कोसळले. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी…
Read More » -
Uncategorized
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर होणार पण सत्तास्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, शिंदे गटाला काय मिळणार?
मुंबईः गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यातील पहिल्या अंकाचा शेवट बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray resignation) यांच्या…
Read More » -
Uncategorized
शिंदे गट गुवाहाटीवरून मुंबईत न येताच ठाकरे सरकार कोसळणार? काय आहे भाजपचा ‘महा’ गेमप्लॅन
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या राज्याकडे लागलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेच आता एका निर्णायक वळणावर आला…
Read More » -
Uncategorized
तब्बल ६ दिवसांनंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर; ५० आमदारांबाबत मोठं विधान; नेमकं काय म्हणाले…
गुवाहाटी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन…
Read More » -
Breaking-news
‘मुख्यमंत्री उद्धव साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना नाही, त्यासाठी…’ भाजप महिला आमदाराचा खोचक टोला
परभणी : आपली खरी धोरणं सोडून अनैतिक धोरणांचा सहारा घेतल्यानंतर काय परिमाण होतात, त्याची रंगीत तालीम तुम्हाला तुमच्या आमदारांनी करून…
Read More » -
Breaking-news
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराचा मोठा खुलासा, फोनवरून सांगितली ‘INSIDE STORY’
सातारा : राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारल्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या स्थितीत आलं…
Read More » -
Breaking-news
‘शरद पवार व काँग्रेस नको म्हणून ५० आमदारांनी मूळ घर सोडलं’- निलेश राणे
रत्नागिरी : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिंदे यांच्या समर्थनात…
Read More » -
Breaking-news
सरकार अस्थिर… प्रशासनाची चिंता वाढली, आता बदल्यांचे काय होणार?
अहमदनगर : सध्याच्या राजकीय परिस्थितीचा शेवट काय होणार? हे सरकार टिकणार की नवीन येणार? कोणाचे येणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.…
Read More »