kharif season
-
Breaking-news
‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर…
Read More » -
Breaking-news
दोन नक्षत्रांत जेमतेम वृष्टी; आता नजरा ‘पुनर्वसू’कडे! महिनाभरात ९३ पैकी फक्त ७ मंडळांत अतिवृष्टी
नांदेड: मृग आणि आर्द्रा या दोन नक्षत्रांमध्ये जिल्ह्यात जेमतेम पाऊस पडला. आता सोमवारपासून सुरू होणार्या पुनर्वसू नक्षत्रातील पावसावर शेतकर्यांसह सर्वांच्या…
Read More » -
Breaking-news
‘सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : ‘पानी फाऊंडेशन’मार्फत 2022 पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात 46 तालुक्यांत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
Read More » -
Breaking-news
पुणे, सातारा, कोकणात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा
Rain Update : अखेर राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या…
Read More » -
Breaking-news
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सूनच्या प्रवासाला वेग, काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबई: दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ८ जून पासून एकाच जागी स्थिर असणारा मान्सून आता हळूहळू पुढे…
Read More » -
Breaking-news
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार
Monsoon : मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला…
Read More » -
Breaking-news
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Farmer Loan : गेल्या काही काळापासून शेतकरी सतत अडचणीत सापडत आहे, गेल्या वर्षी झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते.…
Read More » -
Breaking-news
‘कृषी विभागाने खते व बियाणे पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी’; रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
मुंबई : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही…
Read More » -
Breaking-news
‘खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा’; पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन…
Read More »
