bacchu kadu letest news
-
Breaking-news
‘भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’; बच्चू कडूंचं विधान
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीय. तर दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष…
Read More » -
Breaking-news
बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधात शड्डू ठोकला; म्हणाले..
Bacchu Kadu | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी…
Read More » -
Breaking-news
‘भाजपात गेल्यावर निवडून येऊ अशी मानसिकता’; बच्चू कडू यांचं विधान चर्चेत
मुंबई | लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. यावर प्रहार…
Read More » -
Breaking-news
‘एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत..’; बच्चू कडूंचं सूचक विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. त्यावरून राजकीय चर्चांना…
Read More » -
Breaking-news
‘सरकारला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर..’; बच्चू कडूंचा घरचा आहेर
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला होता. परंतु,…
Read More » -
Breaking-news
‘..तर मी २०२४ ला मुख्यमंत्री होणार’; बच्चू कडू यांचं सूचक विधान
नागपूर : अजितदादांना २०२४ मध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले. यावरून, प्रहारचे नेते…
Read More » -
Breaking-news
‘सरकारने शब्द न पाळल्यास जरांगेंसोबत आंदोलन करणार’; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यापासुन चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.…
Read More » -
Breaking-news
‘अजितदादांनी मलिकांना जर घेतलं नाही, तर खरा पिक्चर सुरू’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नवाब मलिक हा विषय चांगलाच गाजतो आहे. नवाब मलिकांना महायुती…
Read More » -
Breaking-news
‘जवळच्या माणसानेच घात केला’; बच्चू कडूंचं पंकजा मुंडे यांच्याबद्दल सूचक विधान
मुंबई : भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे चष्मा लागल्याची माहिती दिली. त्यांनी “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला”…
Read More » -
Breaking-news
‘शरद पवारच खरे ओबीसी नेते कारण..’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली…
Read More »