जयंत पाटील
-
TOP News
नक्षलग्रस्त गडचिरोलीत भांडवलदारांचे राज्य: जयंत पाटील
गडचिरोली : पुरोगामी कायदे करण्याचा राज्याचा लौकीक आहे. परंतु आज गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील गरीब माणसाच्या हक्क आणि अधिकारांचे रक्षण होताना दिसत…
Read More » -
breaking-news
महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ: जयंत पाटील
विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा… मुंबई: मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात…
Read More » -
TOP News
‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय: जयंत पाटील
मुंबई: ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…
Read More » -
TOP News
जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत: जयंत पाटील
आमदार एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी जयंत पाटील यांनी घेतली भेट; दिला पाठिंबा जळगाव: दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली…
Read More » -
TOP News
सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट झाले : जयंत पाटील
मुंबई : ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर…
Read More » -
TOP News
नितीन गडकरींनी रस्ते चांगले केले, ते आता त्यांच्याही मागे लागले… ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका
अमरावती | “देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले काम सोडले, तर कुठलेही काम पैलतिरापर्यंत पोहचू शकलेले नाही, गडकरींनी रस्ते…
Read More » -
breaking-news
तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशात राजीनामे असायचे, नाना पटोलेंचा बंडखोरांना मागील सरकारचा दाखला
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचं ते वक्तव्य शिवसेनेचा…
Read More » -
breaking-news
काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, असंवेदनशीलतेचा कळस, आता जयंत पाटलांचं प्रत्युत्तर
मुंबई : “आजारी असलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे. काँग्रेसने असंवेदनशीलतेचा…
Read More » -
TOP News
राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची नाराजी स्वाभाविकच: जयंत पाटील
सातारा: राज्यसभा निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अपक्षांना त्यांना बाजूने वळवण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी धनंजय महाडिकांना निवडणूक आणलं.…
Read More »