Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयक्रिडाराष्ट्रिय

क्रिकेट-२०-२० : ऑस्ट्रेलियासोबतच्या क्रिकेट सामन्यात भारताचा सलग दुसरा विजय!

ऑनलाईन डेस्क: तिरूवनंतपूरम इथं ऑस्ट्रेलियासोबत झालेला टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना भारतानं ४४ धावांनी जिंकला. ५ सामन्यांच्या मालिकेत भारताची २-० नं आघाडी मिळवली आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी याबद्दल टीम भारतचे कौतूक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button