breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
शेतकरी भारत बंदचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई, खासदार राजीव सातव यांचा आरोप
![MP Rajiv Satav alleges action if photos of farmers' strike are posted on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/RAJEEV-SATAV.jpg)
नवी दिल्ली |
गुजरातमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य किंवा मतभेद नाही का? हेच भाजपा गुजरात मॉडेल आहे का? असा सवाल विचरात काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलेले आहे. भारत बंदचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोपही राजीव सातव यांनी केलेला आहे.
आवश्य वाचा- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत- आम आदमी पार्टी