breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
येत्या 15 दिवसांत भावली धरणाची निविदा निघणार- गुलाबराव पाटील
मुंबई |
शहापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. या तालुक्याला पाणीपुरवठा करणारी भावली धरणाची निविदा येत्या 15 दिवसांत निघणार असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलेले आहे.
वाचा- महाराष्ट्र व केरळ मध्ये अजूनही कोरोना रूग्णांची संख्या अधिक: आरोग्य मंत्रालय