breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
महाराष्ट्र सरकारच्या अर्णब गोस्वामी विरूद्ध हक्कभंग नोटीशीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पुढील सुनावणीपर्यंत अटक करण्यापासून मिळाले संरक्षण
मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अर्णब गोस्वामी विरूद्ध हक्कभंग नोटीशीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडलेली आहे. दरम्यान पुढील सुनावणीपर्यंत अटक करण्यापासून संरक्षण मिळालेले आहे.