breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धोका अजून कायम: मुख्यमंत्री
मुंबई: महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धोका अजून टळलेला नाहीये. पुढील 2 दिवस अतिवृष्टी होऊ शकते. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे.