breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
नवा शेती विधेयक कायदा म्हणजे शेतकऱ्याना फाशी प्रमाणेआहे- खासदार राहुल गांधी
नवी दिल्ली: नवा शेती कायदा म्हणजे शेतकऱ्याना फाशी प्रमाणे आहे. या कायद्याने शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर चिरडला गेलेला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेली आहे.