breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
‘नक्षलवादी’ व ‘खालिस्तानी’ म्हणून शेतकऱ्यांवर कोणीही आरोप करु नयेत- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली |
‘नक्षलवादी’ आणि ‘खालिस्तानी’ म्हणून शेतकऱ्यांवर कोणीही आरोप करु नयेत. आम्ही शेतकर्यांप्रती मनापासून आदर व्यक्त करतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणालेले आहेत.
वाचा- महापालिका आयुक्त कायमच्या सुट्टीवर?, बदलीच्या चर्चांना जोर