breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आज सायंकाळ 5.30 पर्यंत 2.7 कोटी ईव्हीएम मतांची मोजणी झाली- निवडणूक आयोग
![विधान परिषदेसाठी नगरच्या जागेची निवडणूक आता एप्रिलनंतरच होण्याची शक्यता](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/electioncommistionofindia.jpg)
नवी दिल्ली: सायंकाळी 5.30 पर्यंत 2.7 कोटी ईव्हीएम मतांची मोजणी झालेली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 4 कोटींपेक्षा जास्त मतदान झालेले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.