breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जळगाव घटनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल एनसीडब्ल्यूने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले

मुंबई |

जळगाव घटनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल एनसीडब्ल्यूने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले होते की, आशादीप महिला वसतिगृहात झालेल्या कथीत प्रकाराबाबत सहा आयपीएस महिला अधिकाऱ्यांची समीती नेमूण चौकशी करण्यात आली. या चौकशीतून असे पुढे आले की असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही तथ्य नाहीये.

वाचा- नागपूरातील गुन्हेगारांना कोणाचा आशीर्वाद? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button