breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: ठाण्यावरही प्रशासनाची करडी नजर

करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये गंभीर असल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. या शहरांतील बाधितांची संख्या एकत्रितरीत्या ५ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे केंद्राकडून आधी पाठविण्यात आलेल्या पथकांसह चार नवी पथके या शहरांत पाठविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने या शहरावर सध्या नजर ठेवली जात आहे. ठाणे जिल्ह्य़ातील बाधितांचा आकडा हा ५४२ आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button