breaking-newsमुंबई
पोलिसांसाठी खुशखबर…घाटकोपरमधील शांतिसागर प्रकल्पातिल घरं पोलिसांना – जितेंद्र आव्हाड…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-70.png)
मुंबईत घाटकोपर इथल्या शांतिसागर प्रकल्पात अधिकचे सातशे फ्लॅट लॉटरी पद्धतीने पोलिसांनाच देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. गेल्या पंधरा वर्षांपासून वादामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी घाटकोपरमधील शांतिसागर प्रकल्पातिल घरं पोलिसांनाच देणार असल्याच ठाम सांगितलं आहे…तेही 700 फ्लॅट पोलिसांना देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.या निर्णयामुळे पोलिसांना नक्कीच दिलासा मिळणार आहे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-35.png)