breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#NisargCyclone: कोळीवाड्यातील नागरिकांना पहाटेच सुरक्षित स्थळी हलवलं
निसर्ग चक्रीवादळ आज धडकण्याचा अंदाज असून, त्यासाठी एनडीआरएफच्या तब्बल १० तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. बुधवारी भल्या पहाटे एनडीआरएफच्या तुकड्यांनी विशेष मोहीम हाती घेत अलिबाग येथील कोळीवाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ही माहिती दिली.
NDRF teams conducted evacuation of population in very early morning hours of 03/06/2020 at Koliwada, Alibaug, Maharashtra: NDRF Director General SN Pradhan. #CycloneNisarga pic.twitter.com/nFF9VXC6VL
— ANI (@ANI) June 3, 2020