breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

पीएम शेतकरी सन्मान निधीचे २००० रुपये अद्याप आले नाहीत? तर अशाप्रकारे करा तक्रार?

PM Kisan Yojana | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत काल देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. पेरणीच्या काळात हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मात्र काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्याप २००० रुपये आलेले नाहीत असे शेतकरी थेट पीएम शेतकरी सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करू शकतात.

हेही वाचा     –      ‘किंग होणं सोपं पण किंगमेकर होणं नाही’; निलेश लंकेंची जोरदार फटकेबाजी 

तसेच शेतकरी [email protected]. आणि [email protected] या अधिकृत मेल आयडींवर देखील तक्रार करू शकतात. याशिवाय पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे.

शेतकरी 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही थेट तक्रार करू शकतात. तसेच 1800-115-526 या टोल फ्री नंबरवर देखील शेतकरी आपली तक्रार दाखल करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button