breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: 5 लाख स्थलांतरितांना 468 विशेष रेल्वेंद्वारे घरी पोहचवले – पुण्य सलिला श्रीवास्तव

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात माहिती दिली आहे. जवळपास पाच लाख स्थलांतरित मजुरांना सरकारकडून सोडण्यात आलेल्या 468 विशेष रेल्वेंद्वारे त्यांच्या राज्यांमध्ये पोहचण्यात आले आहे. या अंतर्गत काल (रविवार) 101 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. तसेच, वंदे भारत मशीन अंतर्गत परदेशातील जवळपास चार हजार भारतीयांना 23 विशेष विमानांद्वारे परत आण्यात आले असल्याचे पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button