breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: २५०० मजुरांचा रास्ता रोको; विशेष रेल्वे सोडण्याची मागणी
घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, या मागणीसाठी २५०० मजुरांनी रास्ता रोको सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथे सहरानपूर अंबाला महामार्गावर हे मजूर बसले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या मजुरांना बिहारच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
Saharanpur: Migrant workers in large numbers gather at Sahranpur-Ambala highway, demanding a special train to return to Bihar; police deployed at the site pic.twitter.com/HGsO24a5p6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 17, 2020