breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाविरोधात धर्म, जात, संपद्राय, गरीब-श्रीमंत भेद विसरुन एक येण्याची गरज- खासदार राहुल गांधी
सध्या देश करोना नावाच्या कठीण संकटातून जातो आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला देशाला बंधूभाव, करुणाभाव आणि माणुसकीची किंमत ही मोठ्या प्रमाणावर समजते आहे. भारताचा आत्मा अखंड आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवली तर या महामारीवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
#Covid19 के इस कठिन समय में हमें आपसी भाईचारे,हमदर्दी और इंसानियत की क़ीमत कहीं ज़्यादा समझ आती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 6, 2020
धर्म-सम्प्रदाय,जात-पात, ग़रीब-अमीर के अंतर को भुलाकर एकजुट होकर इससे लड़ने का ये अच्छा मौक़ा है।
भारत की आत्मा एक है,अखंड है।एकता के आत्मबल से हम इस महामारी पर विजय पा सकते हैं! pic.twitter.com/cF3w35gEXy