breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादेत पाचवा बळी, रुग्ण संख्या 38 वर पोहचली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-9.jpg)
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आज औरंगाबाद शहरात करोनामुळे पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 38 वर पोहचली आहे.