breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हरियाणा : गुरूग्राम येथे भाजीच्या ट्रकने ११ लोकांना चिरडले; पाच जणांचा मृत्यू

गुरूग्राम । महाईन्यूज । टीम ऑनलाईन

गुरुग्राममध्ये भाज्यांच्या ट्रकने काही लोकांना चिरडले. या अपघातात ५ जण ठार आणि ६ जखमी झाले आहेत.

याबात जय प्रकाश यादव, एसएचओ, बिलासपूर पोलिस स्टेशन, गुरुग्राम यांनी माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button