breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हरियाणा : गुरूग्राम येथे भाजीच्या ट्रकने ११ लोकांना चिरडले; पाच जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-27.jpg)
गुरूग्राम । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
गुरुग्राममध्ये भाज्यांच्या ट्रकने काही लोकांना चिरडले. या अपघातात ५ जण ठार आणि ६ जखमी झाले आहेत.
याबात जय प्रकाश यादव, एसएचओ, बिलासपूर पोलिस स्टेशन, गुरुग्राम यांनी माहिती दिली आहे.