breaking-news
-
…अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातही अवमान याचिका दाखल करणार- अतुल भातखळकर
मुंबई | “भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संजय राऊत, अनिल परब यांची टिप्पणी कोर्टाचा अवमान करणारी…
Read More » -
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्यासाठी राज्यभर विद्यार्थ्यांचं आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव
नागपूर | प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असताना आज अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. राज्यातील नागपूर, नांदेडसह…
Read More » -
‘Why I Killed Gandhi’अमोल कोल्हेंची मुख्य भूमिकाअसलेल्या चित्रपटा विरोधातील याचिका फेटाळली
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च…
Read More » -
उत्पल पर्रिकरांविरोधातील शिवसेना उमेदवाराचा अर्ज मागे
पणजी | टीम ऑनलाइन गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने…
Read More » -
“त्यावेळी राज ठाकरेंवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय”ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?”
मुंबई | राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन…
Read More » -
“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”; खासदार संजय राऊतांनी दिलं जाहीर आव्हान
मुंबई | महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही…
Read More » -
‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत असलेलं रक्तचंदन सांगलीत जप्त; तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल पकडला; पाच वर्षातील सर्वात मोठी कारवाई
सांगली | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा…
Read More » -
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पदावरून तातडीने बरखास्त करा” ; चंद्रशेखर बावनकुळेंचे सोनिया गांधीना पत्र
मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (रविवार) महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना “आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा…
Read More » -
औरंगाबादमध्ये वऱ्हाडाचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, १२ ते १५ जण जखमी
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे तर १२ ते १५ जण जखमी…
Read More »