कोकण विभाग
-
मराठे जिंकले; सरकार नमले! आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं!
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश…
Read More » -
मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी : काय आहे GR वाचा!
मुंबई: हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती…
Read More » -
छगन भुजबळांचा इशारा: “मराठा समाज ओबीसी आरक्षणात समाविष्ट होऊ शकत नाही”
मुंबई: ओबीसी आरक्षणावर वाद सुरु असतानाच, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज एका महत्त्वाच्या विधानात स्पष्ट केले की, मराठा समाज…
Read More » -
दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा, मंत्री नितेश राणेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Nitesh Rane : जिहादच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये. दंगल आतंकवाद करणारे…
Read More » -
वाढवण बंदर आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर…
Read More » -
गोवा बनावटीच्या मद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटी मद्याची विक्री करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला पालकमंत्री डॉ. उदय…
Read More » -
Historical announcement: शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मुंबई : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात…
Read More » -
‘रत्नागिरी जिल्ह्यात चार टायगर आणि सहा ब्लॅक पॅंथर आढळून आल्याने जंगलसंवर्धन अधिक महत्त्वाचे’; पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न पडता, वणवा होऊच नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाकडे वणवा मुक्तीसाठी…
Read More »

