breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिल्ली-यूपी बॉर्डर वर कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन कायम
नवी दिल्ली: दिल्ली-यूपी बॉर्डर वर कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन कायम ठेवणार आहे. दरम्यान आज दुपारी 3 वाजता विज्ञान भवन मध्ये केंद्र सरकार सोबत करणार चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.