breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नव्या भारतासाठी राज्यघटना समजून घेणे आवश्यक- केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
मुंबई: राज्यघटना शिस्त आणि विविधतेत एकता शिकवते. स्वातंत्र्य, समानता, सामाजिक समरसता आणि सद्भावना हा त्याचा पाया आहे. त्यामुळे ती आम्हाला समजून घ्यावी लागेल आणि इतरांनाही समजावून सांगावी लागेल. नव्या भारतासाठी ते आवश्यक आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलेले आहे.