breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर फौजदारी गुन्हा; गृहमंत्री अनिल देशमुखांचा बँकांना दम!
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे. कोणत्याही बँकेने आता शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली. तशाप्रकारची तक्रार आली, तर राज्य सरकार संबंधित बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, असा दम राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
देशमुख म्हणाले की, जर एखाद्या बँकेने शेतकर्यांना कृषी कर्ज देण्यास नकार दिल्यास आम्हाला काही तक्रारी आल्या तर आम्ही त्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू. पेरणीचा हंगाम शिगेला पोचला आहे. कोणत्याही बँकेने कृषी कर्ज देण्यास नकार देऊ नये.
If we received any complaint against a bank that it refused to give agriculture loan to farmers, we will register a criminal case against it. Sowing season is at its peak. No bank should refuse to provide agriculture loan