Social Welfare
-
Breaking-news

राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान
मुंबई : महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत कचरा वेचक…
Read More » -
ताज्या घडामोडी

भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्र. ५ मधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरसेविका सौ. कविता…
Read More » -
Breaking-news

‘लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी’; पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : भारतीय इतिहासातील अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक असलेले महान योद्धा लख्खीशाह बंजारा यांचा…
Read More » -
Breaking-news

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी’; पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी…
Read More » -
Breaking-news

पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित
मुंबई, दि. २५ : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे १८ मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १४ नागरिकांच्या…
Read More » -
Breaking-news

रेशन कार्डचे नियम बदलले; आता कोणत्याही दुकानातून धान्य घेता येणार; रांगा आणि तुटवड्याचा त्रास संपणार
Ration Card Update: देशभरातील रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सुलभ आणि…
Read More » -
ताज्या घडामोडी

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
– समाजसेवेच्या कार्याची दखल; ॲड. एस. बी. चांडक यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर..! पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक, राजकीय…
Read More » -
Breaking-news

‘अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा…
Read More » -
Breaking-news

उष्णतेचा परिणाम असंघटीत महिलांवर सर्वाधिक; उष्णता कृती नियोजनासाठी टाटा ट्रस्टचा पुढाकार
मुंबई : शहरातील गरीब, असंघटीत कामगार आणि महिलांवर उष्णतेचा परिणाम सर्वाधिक होत असून केंद्र-राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने…
Read More »








