Rural Development
-
Breaking-news

‘रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे : जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर मिळत…
Read More » -
Breaking-news

‘जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा १०० टक्के वापर करावा’; पालकमंत्री मकरंद जाधव पाटील
बुलढाणा : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृह…
Read More » -
Breaking-news

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक
मुंबई : राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि…
Read More » -
Breaking-news

‘सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणा-या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन…
Read More » -
Breaking-news

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा, पावसाळी अधिवेशनात १० विधेयकं मांडले जाणार, फडणवीसांची माहिती
मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर महाविकास…
Read More » -
Breaking-news

‘राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील…
Read More » -
Breaking-news

‘पीएम किसान’चे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी; महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ?
अकोला : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम शनिवारी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९०…
Read More » -
Breaking-news

‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया’; मंत्री संजय राठोड
मुंबई : हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे असल्यामुळे महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे.…
Read More »









