konkan tourism
-
Breaking-news
‘देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही’; पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार…
Read More » -
Breaking-news
‘रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यांत पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल’; पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ…
Read More » -
Breaking-news
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण
मुंबई : सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे…
Read More » -
Breaking-news
आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी आणि समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच…
Read More » -
Breaking-news
“संधी साधून महाविकास आघाडीत गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही”, रवींद्र चव्हाण यांचा ठाम इशारा
रत्नागिरी : “संधी साधून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्यांना मी प्रदेशाध्यक्ष असताना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा भारतीय…
Read More » -
Breaking-news
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग चिपी विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होण्याची शक्यता; नितेश राणे यांची ‘Fly91’ सोबत बैठक
सावंतवाडी: कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी)…
Read More » -
Breaking-news
ऐतिहासिक ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका वेंगुर्ल्याकडे रवाना!
सावंतवाडी : भारतीय नौदलाच्या गौरवशाली आणि पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ तब्बल १४ महिन्यांच्या प्रदीर्घ मुक्कामानंतर रविवारी…
Read More » -
Breaking-news
‘ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना’; मंत्री नितेश राणे
रायगड : जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात…
Read More » -
Breaking-news
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जाहिरात व स्टॉल धोरणाची होणार तात्काळ अंमलबजावणी
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘जाहिरात धोरण-२०२५’ आणि ‘किनारपट्टी स्टॉल धोरणा’ची राज्यात…
Read More »
