Governor Ramesh Bais
-
breaking-news
‘आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता’; राज्यपाल रमेश बैस
नागपूर: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले…
Read More » -
breaking-news
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई: भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच, नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी…
Read More » -
breaking-news
ऑस्ट्रेलियन विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – मार्गारेट गार्डनर
मुंबई: भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच…
Read More » -
breaking-news
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस
मुंबई : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण…
Read More » -
breaking-news
‘मुलांच्या पुरेशा झोपेसाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा’; राज्यपाल रमेश बैस
मुंबई : राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (५ डिसेंबर) शालेय शिक्षण विभागाच्या सहा…
Read More » -
breaking-news
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासह विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ
मुंबई: शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. राज्यातील…
Read More » -
breaking-news
राज्यपाल रमेश बैस डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहणार
पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा १४ वा पदवीप्रदान समारंभ १४ ऑगस्टला पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल…
Read More » -
breaking-news
‘राज्याच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे’; राज्यपाल रमेश बैस
मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात…
Read More » -
breaking-news
‘पुस्तकांचे गाव-भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव; राज्यपाल रमेश बैस
सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस सध्या महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी महाबेळेश्वर तालुक्यातील भिलार या पुस्तकांच्या गावाला…
Read More » -
breaking-news
‘सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे’; राज्यपाल रमेश बैस
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या…
Read More »