Dhananjay Munde said
-
Breaking-news
‘स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार’; मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता…
Read More » -
Breaking-news
खातेवाटपानंतर धनंजय मुंडे यांची खास पोस्ट, अजित पवारांच्या नावाचाही उल्लेख
Dhananjay Munde : राज्यातील हिवाळी अधिवेशनाची सांगता जशी झाली तशी रखडलेले खातेवाटप महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्याच्या…
Read More » -
Breaking-news
‘राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार’; कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई | राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती, अंदाज घेण्यात येतो. महसूल…
Read More » -
Breaking-news
पीएम किसान योजनेत राज्यात २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ
मुंबई | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या…
Read More » -
Breaking-news
मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले..
प्रतिनिधी : अमित शेळके मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न तापलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या नेतृत्वात…
Read More » -
Breaking-news
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास…
Read More » -
Breaking-news
‘फळबागांच्या खतासाठी १०० टक्के अनुदान मिळणार’; कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय…
Read More » -
Breaking-news
कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर…
Read More » -
Breaking-news
केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली ३ दिवसांची मुदत वाढ
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे. आता एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढवली आहे.…
Read More » -
Breaking-news
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता खताची तक्रार अशी करता येणार?
मुंबई : राज्यातील अनेक भागातील खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून…
Read More »