C. P. Radhakrishnan
-
Breaking-news
‘जैन धर्माचा संदेश शांतता, संयम व समन्वयाचा’; राज्यपाल जिष्णू देव वर्मा
मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन…
Read More » -
Breaking-news
‘पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात…
Read More » -
Breaking-news
‘चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया’; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
नागपूर : भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून ते भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. या…
Read More » -
Breaking-news
C P Radhakrishnan | सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
C P Radhakrishnan | देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांनी आज (१२सप्टेंबर) शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी…
Read More » -
Breaking-news
“कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत”
नवी दिल्ली | 2025 ची उपराष्ट्रपती निवडणूक एक अनोखी लढत घेऊन आली आहे. दोन्ही राष्ट्रीय आघाड्यांनी – एनडीए आणि इंडिया…
Read More » -
Breaking-news
Vice-Presidential Election : ‘एनडीए’चा मास्टरस्ट्रोक : सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आगामी उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करत राजकारणात नवा…
Read More » -
Breaking-news
दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन
मुंबई : दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच…
Read More » -
Breaking-news
‘समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग’; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : “समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा केवळ गौरव नव्हे, तर समाजातील इतरांनाही प्रेरणा देण्याचा मार्ग आहे,”…
Read More » -
Breaking-news
‘दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच ‘विकसित भारता’ची स्वप्नपूर्ती’; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : भारताला २०४७ पर्यंत विकसित देश करावयाचे आहे. दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच विकसित भारताची स्वप्नपूर्ती होईल, असा आशावाद राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन…
Read More »
