Agriculture Act
-
Breaking-news
26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा
मुंबई – केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या आणि महागाईच्या विरोधात देशातील विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवार 26 मार्च रोजी भारत…
Read More » -
Breaking-news
उन्हापासून संरक्षण म्हणून आंदोलक शेतकऱ्यांनी सीमारेषेवर बांधली कच्ची घरे
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपेक्षा दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत…
Read More » -
Breaking-news
कृषी कायद्याचा फटका! पंजाबध्ये भाजपचा दारुण पराभव
चंदिगड – केंद्र सरकारच्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे…
Read More » -
Breaking-news
आज देशभर तीन तास चक्का जाम, फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना जाऊ देणार
नवी दिल्ली – केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांना प्रखर विरोध अद्यापही सुरूच आहे. यासाठी आता देशभर चक्का जामची हाक देण्यात आली…
Read More » -
Breaking-news
…तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू, राकेश टीकैत यांचा सरकारला इशारा
नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घेण्यारता ६ फेब्रुवारीला पुन्हा एकदा भारत बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, राज्य आणि…
Read More » -
Breaking-news
दिल्ली हिंसाचारप्रकरणी मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
दिल्ली – कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार घडला.…
Read More » -
Breaking-news
शेतकरी आज साजरा करणार सद्भावना दिवस! दिवभार धरणार उपवास
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपवास करणार आहेत. आंदोलक…
Read More » -
Breaking-news
केंद्र सरकारला हिंसाचाराला जबाबदार धरण चुकीचं, जयंत पाटलांनी भान ठेऊन वक्तव्य करावे
सांगली – दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर देशभरात खळबळ उडालीये. त्यानंतर या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात…
Read More » -
Breaking-news
‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबई – केंद्र सरकारची हिटलरशी सुरू असून, हाच बळीराज यांची सत्ता उलथवून लावेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी…
Read More » -
Breaking-news
दिल्लीतील अराजकतेसाठी जो बायडनचा राजीनामा मागणार का ? राऊतांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
नवी दिल्ली – दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकतेसाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या…
Read More »