breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबईत वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ला असल्याच्या मिडिया अहवालाची गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल
मुंबई |
मुंबईत वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ला असल्याच्या मिडिया अहवालाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी सायबर विभागाकडून अहवाल मागविलेला आहे.
Maharashtra state government takes cognisance of a media report, claiming Mumbai power outage was a likely Chinese cyber attack. Home minister Anil Deshmukh seeks a report from the cyber department over it.
— ANI (@ANI) March 1, 2021
वाचा- JDU कार्यकर्त्यांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा 70 वा वाढदिवस साजरा