breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
#Covid-19: डॉ. आंबेडकर महापरीनिर्वान दिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री
![State centre should discuss on kanjurmarg metro carshed solution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thakrey-१.jpg)
मुंबई: डॉ. आंबेडकर महापरीनिर्वान दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये. यंदाच्या वर्षी आपल्या विचारांनी आणि आपल्या घरी थांबून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करा, असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावध पावले टाकत आहेत.