breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
लातूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देशन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Amit-Deshmukh.jpg)
लातूर: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देशन दिलेले आहेत.