breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
नैतीकता शिल्लख असेल तर नीतीश कुमार यांनी कटकारस्थाने करणे थांबवावे- तेजस्वी यादव (आरजेडी)
नवी दिल्ली: नीतीश कुमार यांनी यांनी काही नैतिकता शिल्लक राहिली असेल तर कट कारस्थाने रचणे थांबवावे लागतील. त्यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर करावा आणि आपल्या पदावरून दूर जावे. यापूर्वी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याबद्दल बोलले. राजकारणाच्या शेवटच्या काळात त्यांनी काही अनादर करू नये. अस वक्तव्य तेजस्वी यादव (आरजेडी) यांनी केलेलं आहे.