breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे, हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही- अनिल देशमुख
मुंबई |
मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे.
मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे (@cbawankule) यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हास करून घेऊ नये.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 2, 2021
वाचा- अभिनेता कमल हसन यांनी घेतला चेन्नई मध्ये कोरोना लसीचा पहिला डोस