मुंबई
-
राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय
Maharashtra Election : राज्यात आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. पुढील काही दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून…
Read More » -
अंबानी कुटुंबाचा हॅलोविन मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई : सध्या सर्वत्र हॅलोविन उत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण हॅलोविन पार्टीच्या तयारीत आहेत. अनेक ठिकाणी या पार्टी सुरुही झाल्या…
Read More » -
आहिल्यानगर, मुंबई अन् नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास धो धो पाऊस; अलर्ट जारी
IMD Rain Alert : राज्यातील अनेक भागात दिवाळीपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसताना…
Read More » -
‘निवडणुकांत दुबार मतदार दिसला की बडवून काढा’; राज ठाकरे आक्रमक
Raj Thackray | मुंबईत आज महाविकास आघाडीप्रणीत विरोधी पक्षांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगर पालिका…
Read More » -
‘शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा’, उद्धव ठाकरेंचं पत्र
मुंबई | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना…
Read More » -
“शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार?” अजित पवारांचे विधान वादात
Ajit Pawar | शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानुसार…
Read More » -
मुंबई महापालिकेतील पैशांसाठी ठाकरे बंधू एकत्र; शिंदे गटातील नेत्याची टीका
मुंबई | नमो पर्यटन सुविधा केंद्र ही राज्याच्या पर्यटनाला बळ देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या…
Read More » -
‘राज ठाकरे यांनी पर्यटनवृद्धीच्या कामात खोडा घालू नये’; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
Satara : ऐतिहासिक गडांच्या पायथ्याला ‘नमो पर्यटन सुविधा केंद्र’ उभारण्याची राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, या योजनेवर टीका करणारे…
Read More » -
LPG सिलिंडर झाला स्वस्त! पाहा आजचे नवे दर
नवी दिल्ली : देशात आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात…
Read More » -
जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५’ राबविण्यात येत आहे. १५४ सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी १४…
Read More »