breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणेंची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

मुंबई |

सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवालही निलेश राणे यांनी केलेला आहे.

वाचा- वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button