TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय
टी-२० क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर भारताचा ८ गडी राखून विजय
नवी दिल्ली: तिरुअनंतपुरम इथं झालेल्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून केला पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताची एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.