breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी
8 तारखेला देशव्यापी बंदची हाक, शेतकरी आक्रमक
मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात येत्या 8 तारखेला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीत आज शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी याची घोषणा केली आहे.
कृषी कायदा शेतकरीविरोधी आहे. सुधारणा नको तर कायदाच मागे घ्या, अश्या मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या.
तसेच प्रत्येक राज्यात हे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला.